new-img

बंतोष देत आहे ग्राहकांसोबत संवादासाठी सर्वोत्तम सेवा

अनेकदा शेतकरी शेतीमाल स्वतः बाजारात घेऊन जाण्यापेक्षा वाहतूकदार यांच्या मार्फत पाठवतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाला वास्तवात किती भाव मिळाला आहे, हे समजून येत नाही. परंतू बंतोष प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचे झालेले वजन, शेतमालाला मिळालेला भाव, एकूण व्यवहार याची संपूर्ण माहिती एसएमएद्वारे, व्हॉट्सअपवर मेसेजद्वारे मोबाईलवर समजते. ग्राहकांसोबत संवादासाठी व्हॉट्सअप, एसएमएस प्रणाली, फोन कॉल या सुविधा उपलब्ध असल्याने बंतोष प्रणाली सर्वोत्तम ठरते.