new-img

मोदी सरकारचा मोठा निर्णय, बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले

मोदी सरकारचा मोठा निर्णय, बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले
१. बासमती तांदळाच्या निर्यातीबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला.
२. बासमती तांदूळ ही भारताची महत्त्वाची निर्यात वस्तू असुन याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे.
३. सरकारने बासमती तांदळासाठी असलेले किमान निर्यात मूल्य काढून टाकलं आहे.
४. यापूर्वी सरकारनं बासमती तांदूळ निर्यातीवर मर्यादा घातली होती. आता ती हटविण्यात आली आहे.
५. या निर्णयामुळे देशातील शेतकरी आता जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील आणि याचा त्यांना फायदान होईल.